Monday 12 December 2016

मातीतले कोहिनूर : रघुनाथ अनंत माशेलकर


साधारणपणे १९५० ते १९६० या दशकातली घटना! मुंबईच्या युनियन हायस्कूल या शाळेत घडलेली. शाळा तशी गरीब परिस्थितीतली, पण तिथले शिक्षक मात्र श्रीमंत! धनाने नव्हे बरं ज्ञानाने. तिथेच भावे सर पदार्थविज्ञान शिकवायचे. प्रयोग करुन, विद्यार्थ्यांना अनुभव देऊन शिकवण्यावर त्यांचा विश्र्वास होता. साबण कसा करायचा, हे पाठ करुन परीक्षेत लिहिलं तर पूर्ण गुण मिळतात हे माहिती असून त्यांनी मुलांना, शिवडीला हिंदुस्तान लिव्हरचा साबणाचा कारखाना बघायला नेलं होतं. एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवतांना, त्यांनी सर्व मुलांना शाळेबाहेर उन्हात नेलं. भिंग खालीवर करुन, कागदावर एक प्रखर बिंदू मिळवला. त्यावर सूर्यकिरण एकवटले गेले होते.
कागद जळू लागला. त्या क्षणी भावे सरांनी, आपल्या एका बुद्धिमान विद्यार्थ्याला हाक मारली, 'माशेलकर, तूही जर या भिंगाप्रमाणे, तुझ्यातल्या सर्व शक्ती एकवटल्यास तर जगात काहीही मिळवू शकशील.' या घटनेने, जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली माशेलकरांच्या ओंजळीत पडली आणि माशेलकरांसारखा एक प्रतिभावंत वैज्ञानिक भारताच्या ओंजळीत! सूर्यकिरणं समांतर जाऊ दिली तर त्यांच्यात प्रचंड शक्ती असूनही त्याचा वापर होत नाही. ही शक्ती एकवटली तर मात्र किमया घडवू शकते, हे तत्वज्ञान, छोटया रघुनाथच्या मनात खोलवर रुजलं. पुढे हेच रघुनाथ माशेलकर, सी. एस. आय. आर. चे प्रमुख झाले. प्रमुखपदाची सूत्रं हातात घेतली, तेव्हाही त्यांच्या मनात हीच भिंगाची घटना घुटमळत होती. त्या वेळी सी. एस. आय. आर. मध्ये २८,००० लोक कार्यरत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचं समातंर चालणं थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ठ पद्धतीने बांधलं आणि मग त्यातून निर्माण झालं, भारतीय वैज्ञानिक संशोधनाचं एक अचाट पर्व! एका सृजनशील शिक्षकाने, एका विध्यार्थ्याला दिलेल्या गुरुमंत्राने, भारताच्या प्रगतीच्या इतिहासात मोलाची कामगिरी घडवली.
रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभं राहूनदेखील त्यांना काम दिलं गेलं नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होतं आणि माशेलकरांच्या आईंचं तेवढं शिक्षण नव्हतं. खोटं बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आलं असतंही. पण तसं न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ठ घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचं ठरवलं. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी. केम. ला प्रवेश घेतला आणि १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्. एम् शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केलं.
आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय ठरला. डॉ. माशेलकरांचा उल्लेख आला की त्याबरोबर लगेचंच आठवते ती त्यांनी जिंकलेली आगळीवेगळी हळदीघाटची लढाई! आपल्या सवानाच हळदीचे औषधी गणुधर्म माहिती आहेत. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय, आपल्या देशात पूर्वापार वापरला जातोय. असं असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीनं डॉक्टरांचं लक्ष वेधलं. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं. थोडक्यात अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलं होतं. बातमी वाचताच माशेलकर बैचेन झाले.
आपल्याकडे अनेक पिढया चालत आलेलं हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करुन डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला. तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि सार्‍या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ठ्राला भारतीय ज्ञानाचं महत्त्व कळलं आणि आपण दुसर्‍यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंध बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध लावला, पण त्या शोधाचं श्रेय मात्र मार्कोनीला मिळालं. कारण बोस यांनी पेटंट घेतलं नाही, ते सर्व करुन मार्कोनीने सर्व अधिकार स्वतःकडे घेतले. १८९८ मध्ये बोस यांनी वायरलेस शोधलं होतं.
त्यानंतर १९९८ साली म्हणजे बरोबर १०० वर्षांनी बासमतीची लढाई जिंकून त्याचंही पेटंटं डॉ. माशेलकरांनी मिळवले. बोस ते बासमती अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉ. माशेलकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत.
सकारात्मक विचारांचा प्रचंड उस्फूर्त असा प्रवाह अनुभवायचा असेल तर, डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण तरी घालवावेत; ते शक्य नसेल तर त्यांचे भाषण जिथे कुठे असेल तिथे ऐकायला जावं. तेही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेले भारताच्या प्रगतीच्या कल्पनांविषयीचे लेख वाचावेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की, जगद्विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे, जबरदस्त सकारात्मक विचारांच्या मुशीतून घडलेलं, काही एक वेगळंच रसायन आहे.
भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण सर्वच जण चिंता व्यक्त करत असतो. पण त्याहीकडे पाहाण्याचा माशेलकरांचा दृष्ठीकोन आपल्याला, त्यांच्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतो. ते म्हणतात, 'भारताची भव्य लोकसंख्या हाच एक मोठा खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त, तेवढया नवनवीन कल्पना पुढे येण्याला वाव. त्यातच भारतातली ५५ टक्क्याहून जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहेत. म्हणजे हा तरुणांचा देश, अनेक नवनवीन धडाडीची कामं करु शकेल. आणि भारतातली सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल. 'मराठीवर मनापासून प्रेम करणारे, मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो' असं सांगणारे डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, आपल्या तरुणांसाठी, खास करुन मराठी युवकांसाठी स्फूर्तिस्थान ठरावेत! पण हा आहे फक्त ट्रेलर, संपूर्ण चित्रपट ज्याला ज्याला शक्य होईल त्याने जरुर पहावा!

Source:- http://www.marathimati.com

१० डिसेंबर ‘जागतिक मानवी हक्क दिन'


दुसर्‍या महायुद्धानंतर अवघ्या जगात वैचारिक क्रांती झाली. अशांतीने विचारवंत अस्वस्थ झाले. शांतता आणि सुव्यवस्था यासाठी आपण काहीतरी करायला हवे, असे समाजसेवकांना वाटू लागले. यापुढे वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून काय करता येईल, असे विचारचक्र सुरू झाले. आपला विनाश रोखला जावा आणि सामान्य माणसाला सुखा, समाधानाने जगता यावे या सद्भावनेतून ‘मानवी हक्कां’बाबत सर्वत्र चर्चा झाली. १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकार सनद स्वीकारली, तो हा विशेष दिन… अधिकार! हा आपण सतत इतरांकडून मागून घेत असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर या ‘अधिकारा’ला वेगळे महत्त्व आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वगैरे अधिकारांचा स्वीकार जगातील सर्वच राष्ट्रांनी करावा, असा आग्रह धरला आणि त्या अधिकारांचे पालन करून घेण्यास संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्न करू लागली. १० डिसेंबर हा दिवस जगभर ‘मानवी हक्क दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येऊ लागला.
हक्कांचे प्रकार दोन : नैतिक आणि कायदेशीर.
१. नैतिक अधिकार : प्रस्थापित नीतिमूल्यांवर आधारित काही अधिकार असतात, त्यांना म्हणतात नैतिक अधिकार. ऋषिमुनी आणि संतसज्जनांनी सांगितलेला नीतिधर्म आपण आचारविचारात अपेक्षित करून तसे वागण्याचा प्रयत्न करतो. थोरा-मोठ्यांचा आदर करणे, इतरांना मदत करणे अशा अनेक सद्गुणांची वर्तनातून अपेक्षा असते. अशा अपेक्षा पूर्ण करणे म्हणजेच नैतिक अधिकारांचे पालन करणे.
२. कायदेशीर अधिकार : समाज काय किंवा राज्य काय, मान्यताप्राप्त अधिकार हे कायदेशीर असतात. असे अधिकार केंद्र सरकारात निश्‍चित केले जातात आणि सर्व राज्यांत ते पाळले जातात, कारण प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे.
याचेही प्रकार दोन : नागरी आणि राजकीय.
नागरी अधिकार : समाजात वावरताना प्रत्येकाला योग्य तो मान मिळावा, व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, शिवाय मालमत्ता, उपासना, जगणे, संस्कृती, कुटुंब, शिक्षण, विचार, भाषण, मुद्रण, लेखन, संचार, संस्था स्थापन आदी करण्याच्या अधिकारांना नागरी अधिकार म्हणतात.
राजकीय अधिकार : शासनाच्या कार्यात भाग घेण्याचे नागरिकांना जे अधिकार असतात त्यांना राजकीय अधिकार म्हणतात. यामुळुे शासकीय धोरणांवर प्रभाव पाडता येतो. उदाहरणार्थ – मताधिकार, अर्जविनंत्यांचा अधिकार वगैरे.
असा हा जनसामान्यांचा मानवी हक्कांसाठी सुरू झालेला लढा समता, बंधुता आणि स्वातंत्र्य अन् सामाजिक न्याय वगैरे तत्त्वांचा अनुभव सर्वांना मिळावा या उदात्त हेतूने राष्ट्रसंघाने सुमारे २८ अधिकार जाहीर केले आहेत. १९६६ मध्ये एक करार केला. याबाबतच्या समस्या अन् तक्रारींचे योग्य ते निवारण व्हावे म्हणून जागतिक यंत्रणा उभी करण्यात आली. मानवी हक्कांसाठी आपण कायम जागरुक राहावे. अर्थात आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी. हक्क आणि कर्तव्ये या नाण्याच्या दोन बाजू आहेत. तिसरी बाजू मानवतेची आहे.
लोकशाही दिन :
राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘लोकशाही दिन’ पाळण्याचा सरकारने काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला. जनतेच्या सूचना, तक्रारी आणि समस्या सोडविण्यासाठी हा मानवी हक्क नागरिकांना मिळाला आहे. याआधी प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी ‘जनता दिन’ पाळण्यात येत असे. त्याऐवजी शासनाने ‘लोकशाही दिन’ पाळण्याचा सुधारित निर्णय घेतला. तसेच प्रत्येक आठवड्यात सोमवारी आणि शुक्रवारी ‘मुख्यालय दिन’ पाळण्यात यावा. या दोन्ही दिवशी तालुका पातळीवर विभाग स्तरापर्यंत कार्यालयप्रमुख आपल्या मुख्यालयात उपस्थित राहावेत, अशी अपेक्षा आहे. या दिवशी लोकशाहीला अनुसरून जनतेचे म्हणणे ऐकून घेणे अन् निवेदने स्वीकारणे यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, पाटबंधारे प्रमुख, बांधकाम विभागप्रमुख, विद्युत मंडळाधिकारी, राज्य परिवहन अधिकारी, सहकार विभाग, कृषी अन् वन, पाणी आणि अन्न वितरण अधिकारी उपस्थित राहावेत म्हणून कायदा करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आदी महापालिकांच्या कार्यालयांत लोकशाही दिनाचे स्वतंत्रपणे आयोजन करण्यात यावे. म. न. पा.मधील सर्व खात्यांतील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत स्वत: आयुक्तांनीही हजर राहावे, अशी अपेक्षा आहे.

Source :- सामना 

Wednesday 7 December 2016

‘बारकोड’ म्हणजे काय? / what is barcode ?


आजकाल ‘व्हॉट्सअॅप’वर चिनी बनावटीच्या वस्तूंबद्दल अनेक संदेश फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने बारकोडवरून चिनी बनावटीच्या वस्तू कशा ओळखायच्या हा संदेश सातत्याने वाचनात येत आहे. चीनमध्ये उत्पादित दूध व दुधाच्या पदार्थावर आपल्याकडे बंदी आहेच; पण इतरही अनेक उत्पादने ग्राहकांसाठी पुरेशी सुरक्षित असतात असे नाही. उदा. खेळण्यांच्या रंगामध्ये सापडलेले शिसे.
अमेरिकन जनतेने तर चिनी बनावटीच्या वस्तूंचा विशेषत खाद्यपदार्थाचा धसकाच घेतला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चीन, व्हिएतनाम, हाँगकाँग, थायलंड या देशांमध्ये ‘अन्न व खाद्यपदार्थ नियमन समिती’ अस्तित्वात नसल्याने हे देश ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका व युरोपमध्ये निर्बंध घातलेल्या घातक रसायनांचा वापर खाद्यपदार्थामध्ये सर्रास करतात. शिवाय चिनी उत्पादक तर आपल्या उत्पादनांच्या लेबलवर ‘मेड इन चायना’ असे स्पष्टपणे उल्लेख करण्याचे टाळतात.
आपण मॉल, सुपरमार्केटमध्ये जेव्हा खरेदी करतो तेव्हा बििलग काऊंटरवर बसलेला माणूस आपण खरेदी केलेल्या वस्तूंवरील बारकोड स्कॅन करून पटापट बिल बनवतो. काय बरे असतो हा बारकोड? त्यातून आपल्याला काय माहिती मिळते ते पाहूया. ‘बारकोड’ म्हणजे वेगवेगळी रुंदी व अंतर असलेल्या समांतर रेषांचा मर्यादित आकाराचा एक संच. हे दोन प्रकारचे असतात.
1) 1D बारकोड :- यात फक्त समांतर रेषांचा वापर केला जातो.
2) 2D बारकोड :- चौरस किंवा आयताकृती रचना असून त्यात २डी चिन्हे किंवा
भूमितीय आकारांचा वापर केला जातो. बारकोडमध्ये वस्तूबद्दलची माहिती जसे उत्पादन क्रमांक, साखळी नंबर, बॅच नंबर.. संकलित केलेली असते. यामुळे वितरण, साखळीतील वस्तूची ओळख व मार्गक्रमणा यांचा मागोवा घेणे सुलभ होते.
बारकोडची संकल्पना अमेरिकेतील मि. बर्नाड सिल्व्हर आणि मि. नॉर्मन वूडलॅड यांना समुद्रकिना-यावरील वाळूत रेघोटया ओढताना सुचली. १९७३मध्ये अमेरिकेतील प्रमुख उद्योजकांनी एकत्र येऊन उत्पादन ओळख करण्यासाठी एकच मानक असावे असे ठरविले. सुरुवातीला बारकोडचा वापर हा अन्न आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सुपरमार्केटमधील वितरण व्यवस्थेसाठी करण्यात आला.

जून १९७४मध्ये रिग्लेज च्युईंग गमच्या पाकिटावर प्रथम बारकोडचा वापर करण्यात आला. अमेरिकेत रिटेल वस्तूंसाठी UPC-A (युनिफॉर्म प्रॉडक्ट कोड) या कोडचा वापर केला जातो. यात बारा अंक असतात. कोणत्याही देशाचा काहीही संदर्भ दिला जात नाही. युरोप व इतर देशांमध्ये EAN-13 (युरोपियन आर्टकिल नंबरिंग) हा कोड वापरला जातो. यात तेरा अंक असतात व देशाच्या कोडचा अंतर्भाव केलेला असतो.
बारकोडमधील पहिले दोन किंवा तीन अंक हे उत्पादकाने कोणत्या अधिकृत देशामध्ये (GS1 समितीचा सभासद) उत्पादन /वस्तूचा कोड नोंदणी केलेला आहे याची माहिती कळते. म्हणजेच बारकोडमधील पहिल्या तीन अंकांवरून तो पदार्थ /वस्तू कुठे तयार केली गेली आहे याची माहिती मिळत नाही, याची कृपया सर्वानी नोंद घ्यावी. तर त्या उत्पादनाची नोंदणी कुठे केलेली आहे ही माहिती मिळते.
बारकोडवरील डावीकडचे पहिले पाच अंक उत्पादकाची ओळख देतात व सगळ्यात उजवीकडचे पाच अंक उत्पादन कोडची माहिती देतात. १९९०मध्ये अमेरिका व इतर आंतरराष्ट्रीय संघटना एकत्र येऊन जागतिक स्तरावर EAN-UPC ही संघटना स्थापन केली. GTIN म्हणजेच ‘ग्लोबल ट्रेड आयटम नंबर’ या संघटनेने विकसित केला. हा क्रमांक ८,१२,१३ किंवा १४ अंकी असतो.
१९९१ मध्ये GS1 डेटाबार तयार केला. त्याचे वैशिष्टय़ असे की, बारकोडपेक्षा तो आकाराने लहान असूनसुद्धा अधिक माहिती संकलित करतो. २००५मध्ये या संघटनेचे GS1 (ग्लोबल स्टँडर्स वन) असे नामकरण करण्यात आले. त्यामुळे या संघटनेकडून घेतलेल्या अधिकृत कोडला GS1 कोड असे म्हणतात.
GS1 बारकोड हे जागतिक स्तरावरील सर्वात सुप्रसिद्ध व मान्यताप्राप्त बारकोड आहेत. भारताने १९९६मध्ये GS1चे अधिकृत सभासदत्व घेऊन GS1 इंडियाची स्थापना केली. GS1 ही ना नफा ना तोटा सहकारी तत्त्वावर उद्योजकांनी चालविलेली जागतिक अधिकृत संघटना आहे. त्यांचे मुख्य ऑफिस ब्रसेल्स, बेल्जियम व प्रिस्टन, न्यूजर्सी येथे आहे. आज जगातील १००पेक्षा जास्त देश त्यांचे सभासद आहेत.
गेल्या तीस वर्षापासून GS1 जागतिक मानकांची निर्मिती व त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वितरण साखळीतील वापर यावर काम करत आहे. आज वैद्यकीय सेवा, खाद्यपदार्थ, पुस्तके, कपडे, संरक्षण सामग्री, ऑटोमोबाईल अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये बारकोडचा वापर केला जातो. आजकाल जागतिकीकरणामुळे जगभरातील विविध खाद्यपदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत.
जेव्हा आपण इतर देशांमधून आयात केलेली फळे विकत घेतो, तेव्हा त्या प्रत्येक फळावर स्टीकर लावलेला असतो. (उदा. सफरचंद, पेर, किवी, ड्रॅगन फ्रूट). या स्टीकरला PLU Code किंवा प्राईस लुक अप क्रमांक म्हणतात. त्यातून आपल्याला त्याबद्दलची खालील माहिती मिळू शकते.
१) चार अंकी कोड असेल तर ते उत्पादन हे पारंपरिक पद्धतीने कीटकनाशकांचा वापर करून उत्पादित केलेले असते.
२) कोडमधील शेवटची चार अक्षरे ते कोणत्या प्रकारचे फळ आहे ते दर्शवितात (उदा. केळे, ४०११)
३) जर कोड क्रमांक पाच अंकी असेल व तो ‘८’ या क्रमांकाने सुरू होत असेल, तर ते फळ किंवा भाजी जनुकीय संरचना बदलून उत्पादित केलेले असते.
४) जर पाच अंकी कोड ‘९’ या क्रमांकाने सुरू होत असेल, तर ते सेंद्रिय पद्धतीने केलेले उत्पादन असते.
स्टीकरसाठी वापरला जाणारा गम फूडग्रेडचा असतो.
पण या सगळ्यातील खरी गोम अशी आहे की, अमेरिकेत असे स्टीकर लावणे कायद्याने बंधनकारक नाही. तसेच जनुकीय संरचना बदलून केलेल्या उत्पादनाला अधिकृतरीत्या पारंपरिक उत्पादनच म्हटले जाते.
बारकोड हा उत्पादनाच्या वितरण साखळीचा (उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत) अविभाज्य घटक झाला आहे. हे GS1 हे जागतिक अधिकृत मानक असल्यामुळे उत्पादकाला आपले उत्पादन जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी सहज उपलब्ध करून देता येते. बारकोडचे उत्पादकासाठी अनेकविध फायदे आहेत ते असे.
१. माहितीचे अचूक व जलद संकलन
२. उत्तम ट्रॅकिंग यंत्रणा (जगभरात कुठेही)
३. वेळेची बचत (वस्तूंची यादी करणे).
४. कमी मनुष्यबळ
५. कमीत कमी चुका, त्रुटी
पण तुम्ही सर्वानी एक गोष्ट लक्षात घ्या की, बारकोड हा कायदेशीरदृष्टया बंधनकारक नाही. उत्पादकांनी उत्पादनाचे वितरण साखळीतील सहजसुलभ ट्रॅकिंगसाठी निर्माण केलेली ही एक खासगी तरीही जागतिक स्तरावर अधिकृत मानक असलेली यंत्रणा आहे. तेव्हा सोशल मीडियावरील विशेषत ‘व्हॉट्सअॅप’, इंटरनेट यावरील संदेशाची सत्यता पडताळून पाहा. माहिती मिळवत राहून स्वत:ला अधिकाधिक जागरूक व सुरक्षित करा.

Source :- prahaar.in/

नॅनो तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी संगणकाच्या चिपवर मेंदू तयार केला - चेन्नुपाटी जगदीश


विश्रांती कमकुवत माणसाला लागते, मला नाही. तुम्ही म्हणाल तर वैज्ञानिक संशोधन करताना मुळीच ताण येत नाही, मला तर त्यात गंमत वाटते.. जर तुम्हाला ताण येत असेल तर तुम्हाला विज्ञानातील गंमत उमगलेली नाही असेच समजा हवं तर.. ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाचे भौतिकशास्त्रज्ञ व नॅनोतंत्रज्ञ चेन्नुपाटी जगदीश यांचं हे सांगणं म्हणजे अनुभवाचे बोलच. ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा त्या देशातील सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सटिीतील लोकप्रिय प्राध्यापक, ४० विद्यार्थ्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक, नावावर पाच अमेरिकी पेटंट, पाचशे शोधनिबंध ही त्यांची संपत्ती. जगदीश यांचा जन्म आंध्र प्रदेशातला. लहान असताना त्यांना काही कमतरतेने शाळेपर्यंत जाता येत नव्हते, पण तीच दुर्बलता त्यांची सबलताही ठरली. आज त्यांनी देशाच्या सीमा ओलांडून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. लहानपणी ते कंदिलावर अभ्यास करीत असत. शाळेत जाता येत नव्हते म्हणून वडिलांनी त्यांना गणित व विज्ञानाच्या शिक्षकांकडेच वास्तव्यास ठेवले. पहाटे चारला उठून रोज अभ्यास असा दिनक्रम. परिस्थितीने घडवल्याने त्यांचा स्वभाव साधा, सरळ, मनमोकळा, कुणालाही मदतीस तत्पर, अहंगंड अजिबात नाही. आज ते आघाडीचे नॅनोतंत्रज्ञ आहेत. नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी नवीन प्रकारचे लेसर शोधले आहेत. त्यांचा वापर दळणवळण व कमी वजनाच्या सौर विजेरीत केला जातो.

नॅनो तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी संगणकाच्या चिपवर मेंदू तयार केला आहे, त्यात न्यूरोमॉíफक सेल म्हणजे कृत्रिम न्यूरॉन्सना तुम्ही प्रशिक्षित करू शकता, असे त्यांचे मत आहे. यातून संगणकाच्या वेगात बरेच बदल करता येऊ शकतील. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण व गणित या विषयावर भारताने भर दिला नाही तर तो मागे पडेल, कारण या विषयातील ज्ञान असलेले लोकच अभिनव उद्योग, तंत्रज्ञान व ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत यशस्वी होतात, असा त्यांचा सल्ला आहे. ते आंध्रातील गुंटूरच्या नागार्जुन विद्यापीठातून बी.एस्सी. झाले. वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठातून एम.एस्सी. (तंत्रज्ञान) ही पदवी घेतली. नंतर दिल्ली विद्यापीठातून पीएच.डी. करून ऑस्ट्रेलियाला गेले. कॅनडातही त्यांनी काही काळ संशोधन केले. किमान वीस देशांचे ते नॅनो तंत्रज्ञान सल्लागार आहेत. त्यांचे पाचशे शोधनिबंध प्रसिद्ध असून क्वांटम डॉटस, नॅनोवायर्स, क्वांटम डॉट लेझर्स, क्वांटम डॉट फोटो डिटेक्टर्स, फोटॉनिक क्रिस्टल्स, सेमीकंडक्टर ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स अशा अनेक विषयांत त्यांचे संशोधन आहे. या पुरस्काराबद्दल त्यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त केले आहेच, शिवाय विकसनशील देशांतील संशोधकांसाठी त्यांनी व त्यांच्या पत्नीने मदतनिधी स्थापन केला आहे.

Source :- www.loksatta.com

Tuesday 6 December 2016

फॉर्च्युनच्या 50 कॉर्पोरेट्स हेड्स लिस्टमध्ये भारतीय वंशाचे 4 व्यक्ती


बिझनेस मॅगझिन फॉर्च्युननं देशभरातील 50 ग्लोबल कॉर्पोरेट्स हेड्सची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, एचडीएफसीचे एमडी आदित्य पुरी, मायक्रोकार्डचे सीईओ अजय बंगा आणि एओ स्मिथचे सीईओ अजित राजेंद्र यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.


बिझनेस मॅगझिन फॉर्च्युनच्या यादीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे पहिल्या स्थानी विराजमान आहेत. भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांना पाचवं स्थान बहाल करण्यात आलं आहे. अजित राजेंद्र 34व्या तर आदित्य पुरी यांनी 36व्या स्थानी झेप घेतली आहे. अजय बंगा हे 40व्या स्थानावर आहेत. तसेच, या यादीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही स्थान मिळालं आहे.



दरम्यान, 2014 साली नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टचा कार्यभार सांभाळल्यानंतर कंपनीचा कायापालट केला आहे. नाडेला यांनी कंपनीचं कम्युटिंग पर्सनलवर लक्ष्य केंद्रित केलं आहे. त्याप्रमाणेच त्यांचं क्लाऊड कम्प्युटिंग आणि दुस-या विभागातील कारभारावरही लक्ष आहे, असं नाडेलांसंदर्भात बिझनेस मॅगझिन फॉर्च्युनमध्ये लिहिलं आहे. तर आदित्य पुरी यांनी एचडीएफसी बँकेची गेल्या दोन दशकांपासून कमान सांभाळली असून, या काळात कंपनीची आर्थिक उलाधाल कमालीची वाढली आहे, असंही बिझनेस मॅगझिन फॉर्च्युननं लिहिलं आहे.

Source :- http://www.lokmat.com

किशमिश खाने के 5 बेमिसाल फायदे / 5 unique benefits of eating raisins


किशमिश एक ऐसा ड्राई फ्रूट है जो दूसरे ड्राई फ्रूट्स की तुलना में सस्ता होता है और यही इसकी लोकप्रियता का प्रमुख कारण भी है। किशमिश का इस्तेमाल न केवल मीठे व्यंजनों में किया जाता है बल्कि कई जगहों पर तो इसे चाट में भी डालकर सर्व किया जाता है।
सका खट्टा-मीठा स्वाद हर डिश को स्पेशल बना देता है लेकिन क्या आपने कभी इसके फायदे जानने की कोशिश की है? किशमिश खाने का सबसे बड़ा फायदा यह है कि इसके नियमित सेवन से शरीर में खून की कमी नहीं होती। ये वजन घटाने में मददगार है, एनर्जी लेवल को बूस्ट करने और विटामिन सी की आवश्यकता को पूरा करने में मददगार है।
क्यों फायदेमंद है किशमिश खाना?

1. ताकत और स्फूर्ति के लिए
किशमिश में मौजूद नेचुरल शुगर आसानी से पच जाती है. जिससे शरीर को तुरंत ही ताकत मिल जाती है. इसमें कोलेस्‍ट्रॉल नहीं होता है. इस वजह से ये दिल के मरीजों के लिए भी फायदेमंद है.

2. पाचन क्रिया के लिए 
किशमिश खाने से हाजमा ठीक रहता है. ये पाचन क्रिया को दुरुस्त रखने में मददगार है। कब्ज की समस्या से जूझ रहे लोगों को हर रोज किशमिश खाने की सलाह दी जाती है. भिगोकर खाना ज्यादा फायदेमंद है।

3. हड्डियों के लिए
किशमिश में कैल्शियम की अच्छी मात्रा पायी जाती है, जिससे हड्डियां मजबूत बनती हैं। 

4. अच्छी सेहत के लिए
किशमिश खाने से मोटापा कंट्रोल में रहता है। इसमें नेचुरल शुगर होती है। ऐसे में इस नेचुरल शुगर को खाने से स्वाद भी बना रहता है और सेहत भी.

5. खून की कमी नहीं होती
रोजाना किशमिश खाने से एनिमिया की शिकायत नहीं होती।


जानिए पेट के बल सोनेसे क्या हो सकता नुकसान / What could be the harm belly sleeps

 
अच्छी और भरपूर नींद स्वस्थ और सेहतमंद रहने की कुंजी है। लेकिन अच्छी और भरपूर नींद के साथ सही स्थति में सोना भी बहुत जरूरी है। क्योंकि अगर आप गलत पोश्चर में 7-9 घंटे सोते हैं तो आप अपनी नींद पूरी करके अपनी सेहत के साथ खिलवाड़ कर रहे हैं। इसलिए सिर्फ भरपूर नींद लेना ही जरूरी नहीं बल्कि सही पोश्चर में सोना भी जरूरी है।

ज्यादातर लोग पेट के बल सोना पसंद करते हैं। लेकिन क्या आप जानते हैं पेट के बल सोने से सबसे अधिक नुकसान आपकी कमर को होता है। इससे आपकी रीढ़ की हड्डी का शेप भी बदल सकता है। इस लेख में विस्तार से जानते हैं कि क्यों पेट के बल सोने से कमर को नुकसान होता है।

पेट के बल सोना
पेट के बल लेटते ही कुछ लोगों को तुरंत नींद आ जाती है। लेकिन पेट के बल सोने से सबसे अधिक शिकायत कमरदर्द की होती है। उन लोगों के लिए यह समस्या गंभीर हो सकती है जो पहले से ही पेट दर्द से ग्रस्त होते हैं। अगर किसी को कमर के निचले हिस्से में लगातार दर्द रहता है तो उनको पेट के बल कभी नहीं सोना चाहिए।



कमरदर्द की समस्या
कमर के बल सोकर उठने के बाद सबसे आम समस्या कमरदर्द की होती है। ऐसा आपकी रीढ़ की हड्डी का आकार बदलने की वजह से होता है। जब आप पेट के बल सोते हैं तो रीढ़ की हड्डी का आकार सामान्य से थोड़ा बढ़ जाता है। इसके कारण कमर के आसपास के लिगामेंट्स पर खिंचाव होता है और इसके कारण गंभीर और भयानक दर्द भी हो सकता है। पेट के बल सोने से केवल कमर को ही नहीं बल्कि गर्दन और जोड़ों में भी दर्द की समस्या हो सकती है।

ऐसे में क्या करें
इसलिए अगर आपको पेट के बल सोने से कमरदर्द की शिकायत हो रही है तो अपने पोश्चर को बदलें। अगर आपको केवल पेट के बल ही नींद आती है तो कुछ तरीके हैं जिनको अपनाने से कमरदर्द की शिकायत दूर हो सकती है। सोते समय अपने पेट के नीचे एक पतली तकिया रखें, इससे पेट में खिंचाव होगा और दर्द की समस्या नहीं होगी।

इसके अलावा अपने पैर को सीने की तरफ करके रखें, और सीने और पैर के बीच में एक तकिये का सहारा दें, इससे दर्द की समस्या  नहीं होगी। अपने घुटने के नीचे तौलिये को मोड़कर रखें, इससे पैर के साथ कमर की मांसपेशियों में भी खिंचाव होगा और कमरदर्द की शिकायत नहीं रहेगी।

ऐसा करने के बाद भी अगर समस्या का समाधान नहीं होता तो एक बार चिकित्सक से सलाह जरूर लें।

 sleeping on stomach effects, is it bad to sleep on your stomach,



Saturday 3 December 2016

सुंदर त्‍वचा के लिए उपयुक्त चावल का पानी / Rice water suitable for beautiful skin



उबले चावल के पानी यानी मांड के स्‍वास्‍थ्‍य लाभों के बारे में शायद आप जानती होंगी। लेकिन क्‍या आप जानती हैं कि यह पानी सेहत के लिए जितना फायदेमंद है, त्‍वचा के लिए उतना ही गुणकारी। जीं हां चावल आपकी खूबसूरती में चार चांद लगा सकता है। त्वचा की देखभाल के लिए घरेलू उपायों का प्रयोग करने वालों को पके चावल के पानी से बहुत फायदा हो सकता है। चावल के पानी का इस्तेमाल त्वचा की देखभाल के लिए भी किया जा सकता है। सप्ताह में एक बार इस घरेलू उपाय का इस्तेमाल करने से सौंदर्य से जुड़ी कई समस्याओं का निदान आसानी से हो जाता है।



त्‍वचा के लिए चावल का पानी
चावल के पानी में मौजूद प्रोटीन, विटामिन और एंटी-ऑक्सीडेंट की पर्याप्त मात्रा के कारण यह त्वचा में नमी बरकरार रहती है। इसके इस्तेमाल से त्वचा की रंगत निखरती है। चेहरे के दाग-धब्बों और झुर्रियों दूर होते है।इसके अलावा माड़ से त्वचा में कसावट आती है और पोर्स टाइट होते हैं। इन खूबियों के चलते यह पानी एक अच्छा क्लींजर भी है।

इस्‍तेमाल का तरीका
  1. एक कप चावल को अच्‍छी तरह से साफ करके पानी में भिगो दें।
  2. आधे घंटे के बाद जब चावल में मौजूद पोषक तत्‍व पानी में घुल जाये तो बर्तन को गैस में रख दें और चावल को पकने दें।
  3. चावल पकने के बाद उसका माड़ निकाल लें और इसे ठंडा होने के लिए छोड़ दें।
  4. फिर इस पानी से अपने चेहरे पर हल्के हाथों से मसाज करें।
  5. मसाज करने के 10 मिनट बाद चावल के पानी से ही अपना चेहरा धोकर सूखे कपड़े से चेहरा पोंछ लें।
  6. आपको तुरंत अपनी त्वचा में बदलाव नजर आने लगेगा।  


बालों के लिए फायदेमंद
त्‍वचा के साथ-साथ बालों के लिए भी चावल का पानी बहुत फायदेमंद होता है। अगर आप पतले और बेजान बालों की समस्‍या से परेशान है तो चावलों के पानी से बालों को धोये। चावल के पानी से बालों को धोने से बाल घने होने के साथ-साथ बालों में चमक भी बनी रहती है। चावल के पानी को अपने बालों में लगाकर 20 मिनट के लिए छोड़ दें। फिर शैम्‍पू और कंडीशनर से धो लें। आप महंगे ट्रीटमेंट के बिना पा सकते हैं, सुंदर और चमकीले बाल।

त्‍वचा के लिए गुणकारी चावल का पानी।
प्रोटीन, विटामिन और एंटी-ऑक्सीडेंट से भरपूर।
माड़ से पोर्स टाइट होकर त्वचा में आती है कसावट।
चावल के पानी से चेहरे पर हल्के हाथों से मसाज करें।

Source :- http://www.onlymyhealth.com/

Friday 2 December 2016

दोन गुरू (अपमान आणि भूक)-नाना पाटेकर / Insult and Hungry this are 2 Best Teachers of life


वयाच्या तेराव्या वर्षी,1963 ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं.रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती.
कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता. रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई- वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो.
तोवळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी. नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही. भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो.
एकदाजरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई- वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता. मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे. माझी सगळयात गोड मैत्रीण भूक काय नाही दिलं या मैत्रिणीनं? त्या वयातला तो अप्रतिम प्रवास. पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं! सारी शिकवण पोटातून. माझ्या पौडांगवस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात. खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती. गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा.
गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले. डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती. माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही.
खपाटीलागेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने. त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.
भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव. हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा. त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही. खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं. रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम. मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम. या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क. माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला. (भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)
अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ- संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले. ‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती.
कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्याला सुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली. प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला. अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला. उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं. उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान. आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय. ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर. आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय. अजून पुढचा तीर असेल कदाचित. आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.

.....- नाना पाटेकर......

जानिए बहुत ज्‍यादा दवा खाने के दुष्प्रभाव/Know the side effects of eating too much medication



दवा के साइड इफेक्ट का मतलब है शरीर पर दवा का अनचाहा प्रभाव। कई दवाइयाँ हैं जिनके साइड इफ़ेक्ट्स हैं और कई बार तो ये बहुत घातक साबित होते हैं। ब्लड प्रेशर से संबन्धित दवाइयों के लिए लोगों पर विपरीत प्रभाव होते हैं। समय के अनुसार ये प्रभाव डाल सकती हैं, इस प्रभाव से छुटकारा दिलाने के लिए आपके डॉक्टर या नर्स आपकी दवाइयों को एडजस्ट कर सकते हैं। कोई भी दवा विपरीत प्रभाव डाल सकती हैं और ब्लड प्रेशर लेवल को नियमित करने वाली दवाइयाँ भी इनमें से ही एक हैं।

इसका ये मतलब नहीं है कि आपको दवाइयों से विपरीत प्रभाव होगा ही। कई लोग हैं जो ब्लड प्रेशर लेवल वाली दवाइयाँ लेते हैं लेकिन उन्हें कोई समस्या नहीं होती है। ऐसा कोई विशेष तरीका नहीं जिससे आप जान सकें कि दवाई आपके विपरीत असर डालेगी या नहीं। यदि आपको जानना है तो आप जब से दवाइयाँ लेना शुरू करते हैं तब से आपको ध्यान देना होगा, या यदि दवाई की डोज़ बढ़ती है। एक ही दवाई से अलग-अलग लोगों पर अलग-अलग प्रभाव होते हैं।

किसी को एक दवाई से खांसी हो सकती है, जब कि अन्य व्यक्ति को खांसी नहीं होकर आलसपन या पेट में गड़बड़ हो सकती है। यदि आपको एक दवाई से समस्या है तो इसका ये मतलब नहीं है कि दूसरी दवाई भी आपके विपरीत असर डालेगी। अधिकतर दवाइयों के साथ एक इन्फोर्मेशन लीफ़लेट आता है जिसमें उसके विपरीत प्रभावों के बारे में लिखा होता है। यदि आप वास्तव में इस बारे में सोचते हैं तो आपको अपने डॉक्टर, नर्स या मेडिकल वाले से इस बारे में बात करनी चाहिए। कई बार आप जो दवाइयाँ ले रहे हैं वो अन्य दवाइयों के साथ मिलकर साइड इफेक्ट करती हैं। अपने डॉक्टर या नर्स उन सभी दवाइयों के बारे में बताएं जो आप ले रहे हैं। कई विपरीत असर समय से साथ खत्म हो जाते हैं जब आपका शरीर उन दवाइयों के अनुसार एडजेक्ट होने लगता हैं।

आपको अपनी दवाई का सेवन या अन्य दवाइयों के साथ उनका कम मात्रा में ही करना चाहिए। कुछ दवाइयों की कम डोज़ लेना भी प्रभावी हो सकता है। आपके डॉक्टर या नर्स आपकी दवाइयों को पूरी तरह बदल सकते हैं।

सोर्स :- boldsky.com

कडुनिंब आणि त्याचा आरोग्यासाठी उपयोग



आयुर्वेदामध्ये काही घरगुती उपायदेखील सापडतात. कडुनिंबाचेही आयुर्वेदामध्ये काही औषधी उपयोग सांगितले आहेत. अगदी पुराण काळापासून अनेक आजारांमध्ये कडुनिंबाचा वापर केला जातो. आजही अनेक औषधांमध्ये कडुनिंबाच्या पानांचा रस किंवा या झाडाच्या इतर भागांचा वापर केला जातो. कडुनिंबाची सावलीदेखील चांगली मानली जाते. कारण, हा असा वृक्ष आहे जो जास्त प्रमाणात ऑक्सीजन उत्सर्जित करतो. कडुनिंबाचे काही उपयोग इथे देत आहोत.

कडुनिंबाच्या तेलाने मालीश करण्याने अनेक प्रकारचे त्वचारोग बरे होतात. सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर कडुनिंबाचा लेप लावला जातो. कडुनिंबाच्या काडीने दात घासल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. मुखदुर्गंधी नाहीशी होते. यामध्ये दुप्पट सैंधव मीठ टाकून दात घासल्यास पायरिया, दात-दाढ दुखणे इत्यादी तक्रारी नाहीशा होतात. कडुनिंबाची पाने चघळल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचा निरोगी व चमकदार होते. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून हे पाणी थंड करून अंघोळ केल्याने त्वचारोग नाहीसे होतात. मलेरिया झाला असल्यास कडुनिंबाच्या सालीचा काढा करून त्यामध्ये धणे आणि सुंठपूड मिसळून घेतल्याने लवकर बरा होतो.
 
मलेरियाच्या डासांना दूर ठेवण्यासाठीदेखील कडुनिंबाचा उपयोग होतो. जिथे कडुनिंबाची झाडे असतील तिथे मलेरियाचा प्रसार होत नाही. कडुनिंबाची पाने जाळून धूर केल्याने डासांच उपद्रव कमी होतो. कडुनिंबाचा लेप केसांना लावल्यास केस चांगले राहतात आणि केस गळणेदेखील थांबते. कडुनिंबाची पाने आणि बोराची पाने पाण्यात उकळा. थंड झाल्यावर याने केस धुवा. काही दिवसांसाठी असा प्रयोग केल्यास केस काळे, लांब होतील आणि केस गळणेदेखील कमी होईल. कडुनिंबाचा रस आणि मध 2:1 या प्रमाणात घेऊन पिल्याने काविळीमध्ये फायदा होतो आणि हे मिश्रण कानांत घातल्यास कानांच्या आजारांमध्येही फायदा होतो. कडुनिंबाच्या तेलाचे पाच ते दहा थेंब रात्री झोपताना दुधातून घेतल्यास जास्त घाम येणे आणि जळजळ होणे यांसारख्या तक्रारींवर आराम मिळतो. निंबोणीचे चूर्ण बनवून एक ते दोन ग्रॅम रात्री कोमट पाण्यातून घेतल्यास अपचन होत नाही, तसेच आतडी मजबूत होतात. उन्हाळ्यात उष्माघात झाल्यास कडुनिंबाचे पंचांग फुल, फळ, पाने, साल आणि मूळ यांचे चूर्ण बनवून पाण्यातून घेतल्यास उष्माघाताचा त्रास कमी होतो.  विंचू चावल्यावर कडुनिंबाची पाने चुरगळून चावलेल्या ठिकाणी लावा. याने दाह कमी होतो आणि विषाचा प्रभावदेखील कमी होतो. कडुनिंबाच्या 25 ग्रॅम तेलामध्ये थोडा कापूर मिसळून ठेवा. हे तेल जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते. 
 
कडुनिंबाच्या निंबोणीपासून बनवलेले तेल भाजल्यामुळे झालेल्या जखमांवर उपयोगी पडते. जखम लवकर भरून निघते. कडुनिंबाची फुले आणि निंबोण्या खाल्ल्याने पोटविकार होत नाहीत. कडुनिंबाची मुळे पाण्यात उकळून पिल्याने ताप कमी येतो. कडुनिंबाची साल जाळून त्याची राख तुलसीच्या पानांच्या रसासोबत मिसळून लावल्यास डाग किंवा इतर त्वचारोग कमी होतात. परदेशात मधुमेहापासून एड्स, कॅन्सर अशा बर्‍याच आजारांमध्ये कडुनिंब उपयोगी ठरेल, अशा पद्धतीचे संशोधन करण्यावर भर दिला जात आहे. विविध आजारांवर कडुनिंब उपयोगी ठरत आहे. 
प्रसूतीनंतर कडुनिंबाच्या पानांचा रस काही दिवस देत राहिल्याने रक्त साफ होते, गर्भाशय आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांतील अवयवांची सूज उतरते, भूक लागते, पोट साफ होते, ताप येत नाही आणि आलाच तरी त्याचा जोर चढत नाही, असे आयुर्वेद सांगतो. कडुनिंबाचा काढा बनवून स्त्रियांना प्यायला दिल्याने त्यांच्या मासिक पाळीच्या तक्रारीदेखील कमी होतात. मासिक पाळीच्या वेळी कडुनिंबाची पाने गरम करून स्त्रीच्या कमरेभोवती बांधल्यास मासिक पाळीवेळी होणारा त्रास कमी होतो. श्‍वेतप्रदराच्या त्रासामध्ये कडुनिंबाच्या पाण्याने योनीमार्ग स्वच्छ केल्याने आणि कडुनिंबाच्या सालींची धुरी घेतल्याने फायदा होतो. रक्तप्रदराच्या त्रासामध्ये कडुनिंबाच्या मुळांतील सालीचा रस जिरे टाकून प्यायल्याने रक्तस्राव बंद होतो, तसेच इतर तक्रारींदेखील कमी होतात.
 
उन्हाळ्याच्या दिवसांत कडुनिंबाची पाने उकळून गार करून या पाण्याने अंघोळ केल्यास घामोळ्यांचा त्रास कमी होतो. कडुनिंबाच्या पानांचा रस, मोहरीचे तेल आणि पाणी यांना एकत्र उकळून लावल्याने विषारी जखमादेखील बर्‍या होतात. कापलेल्या जखमेवर याच कडुनिंबाचे तेल लावल्याने धनुवार्र्ताची भीती राहत नाही.
 
कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने बाराही महिने कडुनिंबाच्या झाडाखाली वास्तव्य केल्याने, कडुनिंबाच्या खाटेवर झोपल्यास, कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास, रोज सकाळी कडुनिंबाच्या पानांच्या रस पिल्याने, संपूर्ण शरीराला कडुनिंबाच्या तेलाने मालीश केल्यास, अंथरुणावर झोपण्यापूर्वी रोज कडुनिंबाची ताजी पाने पसरल्याने, कडुनिंबाच्या पानांचा रस पाण्यात मिसळून अंघोळ केल्याने आणि कडुनिंबाच्या तेलामध्ये कडुनिंबाच्या पानांची राख मिसळून जखमेवर लावल्यास जुन्यात जुना कोडदेखील बरा होतो. कडुनिंबाच्या हिरव्या निंबोणीचा रस डोळ्यांत घातल्यास रातांधळेपणा दूर होतो. डोळे जळजळत असतील किंवा दुखत असतील तर कडुनिंबाची पाने कानशिलावर बांधावीत. याने आराम पडतो. कडुनिंबाचा रस थोडा गरम करून ज्या डोळ्याला त्रास होत असेल, त्याच्या उलट बाजूच्या कानात घालावा. याने फरक पडेल. दोन्ही डोळ्यांना त्रास होत असल्यास दोन्ही कानांत घालावे. कडुनिंबाच्या रसाने डोळे धुतल्यास नजर स्पष्ट होते. कडुनिंबाचे लाकूड जाळून त्याच्या राखेपासून काजळ बनवून डोळ्यांत घातल्यास फायदा होतो. कडुनिंबाच्या निंबोणी लोखंडी भांड्यात बारीक कराव्यात आणि त्याचा रसाचा पापण्यांवर लेप लावावा. याने डोळ्यांची अंधुकता कमी होते. कडुनिंबाच्या पानांचा रस डोळ्यांत घातल्यानेदेखील डोळ्यांचे विकार बरे होतात.
 
कडुनिंबाचे तेल थोडे गरम करून थंड झाल्यावर कानांत घालावे. याने बहिरेपणा कमी होतो. केसांना कडुनिंबाचे तेल लावल्याने कोंडा आणि उवा नाहीशा होतात. कडुनिंबाचे तेल केसांना लावल्याने केस गळणे कमी होते; परंतु याने उष्णतादेखील वाढते. म्हणून याचा वापर प्रमाणातच करावा. दहा ग्रॅम कडुनिंबाची पाने, दहा ग्रॅम शुद्ध हिंगासोबत काही दिवसांसाठी नियमित घेतल्यास पोटातील सर्व प्रकारच्या कृमी नष्ट होतात. कडुनिंबाची पिकलेली निंबोणी किंवा फुल काही दिवसांसाठी नियमित सेवन केल्यास मंदाग्निमध्ये फायदा होतो. जनावरांना कडुनिंबाची पाने गुळासोबत खायला घातल्यास त्यांची पचनक्रिया सुधारते, तसेच आतड्यांतील किडेदेखील मरतात.
 
कडुनिंबाच्या बियांचे चुर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास साप किंवा विंचवाचे विष उतरते. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून किंवा कडुनिंबाचे तेल पाण्यात मिसळून या पाण्याने फरशी पुसल्यास वातावरण शुद्ध होते. क्षयरोग, अतिसार, हृदयरोग सारख्या आजारांवरदेखील कडुनिंबाची पाने उपयोगी ठरतात. कडुनिंबाची पाने ही अ जीवनसत्त्वाचे समृद्ध स्रोत आहेत. त्यामुळे कुपोषणामध्येदेखील याचा उपयोग होतो. महिन्यातून दहा दिवस कडुनिंबाची पाने खाल्ल्याने हृदयरोग दूर होतो. 

source:- http://www.pudhari.com/

Thursday 1 December 2016

आपला विसराळूपणा वाढतोय का?



लक्षात राहत नाही ही आपल्यापैकी अनेकांची समस्या आहे. आपण का विसरतो किंवा लक्षात का राहत नाही याची अनेक कारणे आहेत. काही अक्षमता किंवा कुपोषण यामुळेही विस्मरण होऊ शकते.अर्थात एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या सवयीमुळेही आपली स्मरणशक्ती आपल्याला दगा देत असल्याचे लक्षात आले आहे. आश्‍चर्यकारक आहे, पण ही गोष्ट सत्य आहे. आयुर्वेदात स्मृतिभ्रंशाला स्मृतिनाश असे म्हटले जाते. आयुर्वेदाच्या मते वात आणि पित्त या दोन्हीचा असमतोल झाल्यास स्मृतिभ्रंश होतो, असा अंदाज वर्तवतात. वात दोष वाढल्याने स्मरणशक्तीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे भूतकाळातील घटना आठवण्यास त्रास होतो. तर कफ दोषातील असमतोलामुळे मन उदास होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. 

स्मृतिभ्रंशास कारणीभूत आजार : 
अल्झायमर सारखे आजार आपल्या स्मरणशक्तीवरच थेट हल्ला करतात. कारण या रोगात मेंदूतील पेशीच नष्ट होतात. तर हार्मोन थायरॉईडशी निगडित हार्मोनल विकारांमुळेही स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्याशिवाय आपण डोकेदुखी, औदासिन्य, झोपेच्या गोळ्या, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यासारख्या काही आरोग्याच्या तक्रारींसाठी मेडिकलमधून गोळ्या घेतो तसेच काही वेदनाशामक औषधे यांच्यामुळेही स्मरणशक्तीवर परिणाम होतो. 

वयानुरूप स्मरणशक्तीचा र्‍हास : 
वयानुरूप प्रत्येकाची स्मरणशक्ती कमी होतेच असे नाही, पण बर्‍याचदा वय वाढल्यानंतर मेंदूच्या क्षीण किंवा नष्ट झालेल्या पेशी भरून काढणे शरीराला शक्य नसते. वाढत्या वयामुळे हे सहजपणे घडत असल्याने मेंदूच्या ज्या भागात आठवणी साठवल्या जातात आणि पुन्हा आठवतात तो मेंदूचा भाग क्षीण होतो. 

अमली पदार्थ आणि तंबाखूमुळे स्मरणशक्ती क्षीण :
आपल्या स्मरणशक्तीवर अमली पदार्थांच्या अतिसेवनाचा परिणाम होतो त्यामुळे ती कमजोर होते. या पदार्थांचा मेंदूवर थेट परिणाम होतो त्यामुळे समस्या निर्माण होतात. तंबाखू मळून खा किंवा धूम्रपानामुळे आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. आपल्या मेंदूच्या पेशींना मिळणारा ऑक्सिजन त्यामुळे कमी होतो. 

झोप उडणे आणि स्मृतिभ्रंश :
आपल्या शरीराबरोबरच मेंदूलाही विश्रांतीची आवश्यकता असते ती झोपल्यानेच मिळते. झोप अपुरी किंवा शांत न लागल्यास मेंदूची स्मरणात ठेवण्याची आणि आठवण्याची अशा दोन्ही क्षमतांवर परिणाम होतो. आपण जेव्हा झोपतो तेव्हाच मेंदू दिवसभरातील घटना स्मरणात ठेवतो, पण ही प्रक्रिया माणूस पुरेसा किंवा अपुरा वेळ झोपल्यास खंडित होते. 

ताणाचा स्मृतीवर परिणाम : 
तणाव आणि औदासिन्य या दोन्हींमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. आपल्यावर असलेला कोणत्याही प्रकारचा ताणा मेंदूच्या गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करतो.

डोक्याच्या जखमांमुळेही स्मृतिभ्रंश : 
डोक्याला झालेली गंभीर दुखापतही स्मृतिभ्रंशाचे कारण ठरते. एखाद्या व्यक्तीला अपघातात मेंदूला दुखापत झाल्यास भूतकाळातील गोष्टी आठवणे कठीण जाते. अशा व्यक्तीवर उपचार केल्यानंतर त्याची स्मृती परत येऊ शकते, पण काही गंभीर रुग्णांच्या बाबतीत मात्र स्मृती कायमचीच नष्ट होऊन जाते. 

काही पोषक घटकांच्या कमतरतेचा परिणाम :
‘बी’ जीवनसत्त्वाच्या समूहातील बी 12 हे जीवनसत्त्व नसांच्या सर्वसाधारण चलनवलनासाठी आवश्यक असते, पण त्याची कमतरता असल्यास गडबड होणे किंवा डिमेन्शियासारखे आजार होण्यास कारणीभूत ठरतात. आपल्या जेवणात नैसर्गिक स्रोतांपासून मिळणारे बी 12 हे जीवनसत्त्व 2.4 मायक्रोग्रॅम्स इतक्या प्रमाणात मिळाले पाहिजे. बी 12 जीवनसत्त्व हे दूध आणि दुधाचे पदार्थ, मांस, मच्छी आणि फोर्टीफाईड सिरिल्स या नैसर्गिक स्रोतांमध्ये आढळते. मात्र अतिगोड आणि जड पदार्थ, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, मद्यपान, मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ हे सर्व मेंदूच्या क्रियाशीलतेच्या दृष्टीने हानिकारक आहेत कारण या पदार्थातून हे विषारी द्रव सोडले जातात ते मेंदूसाठी हानीकारक असतात.

Source :- http://www.pudhari.com

महासत्तेला नमवणारा महानायक-फिडेल कॅस्ट्रो/ Fidel Castro




अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेला नमवणारे फिडेल कॅस्ट्रो जीवंतपणीच दंतकथा बनले होते. ५० वर्षात अमेरिकेच्याचे दहा राष्ट्राध्यक्षांना पुरून उरलेले. सीआयएने त्यांच्या खुनाचे जवळपास  ६३० कट रचले आणि त्यातील एकही कट कधीच यशस्वी झाला नाही. समाजवाद किंवा मरण ही घोषणा देणाऱ्या कॅस्ट्रो यांचे आज निधन झाले. जगभरातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत असलेल्‍या कॅस्ट्रो यांच्या निधनाने एक महापर्व संपले आहे. 

फिडेल कॅस्ट्रो कडवे समाजवादी होते.  शीतयुद्ध काळात ते उघडपणे रशियाच्या बाजुने होते. १९६२ ला रशियाची क्षेपणास्त्रे त्यांनी क्युबाच्या भूमीत तैनात करण्याची परवानगी दिली होती. फ्लोरिडापासून फक्त ९० मैल अंतरावर असलेला क्युबा हा लहानसा देश भांडवलशाही व्यवस्थेचा पाईक असणाऱ्या अमेरिकेच्या विरोधात उभे टाकतो आणि अमेरिकेला नमवतो ही बाबच त्या काळात जगभरातील समाजवाद्यांना मोहिनी घालत होती. 
 अमेरिकेच्या पाठबळावर चालेले  फुल्गेंकियो बतिस्ता यांची सत्ता उलथवून १९५९ ला कॅस्ट्रो सत्तेवर आले. कॅस्ट्रो यांनी सर्वप्रथम रशियाशी संबंध सुधारण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेच्या सीआयए या संस्थेने क्युबाचा पाडाव करण्यासाठी बे ऑफ पिग्ज ही मोहीम १९६१ ला आखली होती. पण क्युबाच्या सैन्याने अमेरिकेच्या सैन्यांचा फक्त ३ दिवसांत पराभव केला. अमेरिकेसाठी ही फार मोठी नाचक्की होती. या युद्धाचे थेट नेतृत्व कॅस्ट्रो यांनी केले होते. या यशामुळे  कॅस्ट्रो  महानायक बनले होते.  
 ‘सीआयए’ने त्यानंतर कॅस्ट्रो यांना मारण्यासाठी तब्बल ६३० वेळा प्रयत्न केले. त्यांच्या अन्नात विष मिसळणे, विषारी सिगरेट देणे, विषारी कोट देणे असे कितीतरी प्रयत्न झाले. पण त्यात कधीच यश आले नाही.  
 कॅस्ट्रो बऱ्याच वेळा वादग्रस्त ही ठरले. त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न ही बऱ्याच वेळा झाला. त्यांचे तब्बल ३५ हजार महिलांशी संबंध होते, अशा बातम्या ही काही वर्षांपूर्वी झळकल्या होत्या. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही ते चर्चेत असायचे. ‘क्युबातील वेश्याही पदवीधर आहेत,’ असे वक्तव्य त्यांनी करून वाद ओढवून घेतला होता. 
 कॅस्ट्रो यांना सिगारचा मोठा शौक होता. हवान सिगार ही त्यांची आवडती सिगार होती. सिगारचा एक बॉक्स त्यांच्याकडे असायचा. ‘या बॉक्समध्ये अशी वस्तू आहे की ती मी माझ्या शत्रूलाही देऊ शकतो,’ असे ते म्हणत असत. आरोग्याच्या कारणांवरून त्यांनी १९८५ ला सिगार ओढणे बंद केले. 
 पोटाच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यामुळे ३१ जुलै २००६ ला त्यांनी त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रोला राष्ट्रपती पदाची जबाबदारी दिली होती. १९ फेब्रुवारी २००८ ला त्यांनी राष्ट्रपतीपद पुन्हा कधीही स्वीकारणार नाही अशी घोषणा केली. त्यानंतर २४ फेब्रुवारी २००८ ला राऊल यांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्यात आले. 
Fidel Castro

Source :- www.pudhari.com

Wednesday 30 November 2016

आंधळ्या आई ची आंधळी माया / अंधी माँ की अँधा प्यार


एका गावात एक बाई,आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नसते. तो तिचा नेहमी तिरस्कार करत असतो;
कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.
एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही. रागाचा एक कटाक्ष टाकूनतो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो. "कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील?
मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत नाहीस.'' वगैरे वगैरे.
आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो.
रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.
त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथूनबाहेर पडायचे. त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत
मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो.अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्याघराचे दार वाजते. दारात एका माणसा बरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, "कोण आहेस तू ? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते.
तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.

काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो. संमेलन पार पडते.
कुठल्यातरी अनामिक ओढीनेत्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते.शेजारची बाई त्याला ओळखते आणि  एक पत्र देते. ते पत्रत्याच्या आईचे असते. तो वाचू लागतो,

"मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही."

"मला एकच डोळा का?", असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला.
मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही. "तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''
पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चात्ताप झाला,तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला;पण आता त्याचा काय उपयोग
होता....??
आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण....
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका. . .

अंधी माँ की अँधा प्यार , स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी,

ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या... पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका


एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची.
एक दिवस तिच्या जवळ एक तरूण आला साधारण ३० एक वयाचा..
त्याने आजीला विचारले, "आजी संत्री कशी दिली ग?"
आजीने भाव सांगितला..
त्याने २ किलो संत्री विकत घेतली आणि त्यातल एक संत्र सोलुन एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला, "आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा?"
आजीने हात पुढे करत संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली.
आणी म्हणाली.  "लेकरा गोडच हाय की"
तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला.
असच दुसरया दिवशीही तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आला.
त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला.
असे बरेच दिवस निघून गेले.
आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे.
एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले, तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन?
तो तरुण आपल्या पत्नीला म्हणाला, अग वेडे आजी रोज ही संत्री विकते पण ती स्वतः कधीच  ही संत्री खात नाही, कारण तिला २ रूपये कमी मिळतील. मी तिला रोज एक संत्र खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो.
पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.
दुसरया दिवशीही तसच घडल.
तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली, अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो ग तुला आजी?  समदी संत्री गोड हायीत.
आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली. अग त्यो पिरमा पायी असा वागतुय. अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते."
आजीचे शब्द एकुन त्याला खुप बर वाटल.
मनात विचार करत असताना.

शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरूणाला म्हणाली, बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास. म्हणुन तर तुला न मागता संत्री आणि या आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या..
मित्रांनो ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या...
पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका...
.
माणूसकी कमी होत चाललीय..
.
तेवढी फक्त जपायला शिका...

Tuesday 29 November 2016

फिट और स्वस्थ रहने के १० सुझाव / 10 tips to stay fit and healthy



क्या आपको याद है जब आप साइकिल की सवारी करना सीख रहे थे? उसमें सबसे महत्वपूर्ण हिस्सा सही संतुलन हो पाना। एक बार जब आप आसानी से संतुलन सीख लिया तब, पैडल मारके सायकल आगे बढ़ रहीती है ।

उसी तरह जब यह हमारे भोजन चुनने में लागु होती है। एक बार जब हम ध्यान से कौनसा खाद्य पदार्थ खाया और कितनी मात्रा में खाना है तो , अपने शरीर के सभी अंगों सही रूप से कार्य करेंगे और शरीर कुशलता से काम करेंगे।

निचे दिए दस सुझावों के बाद आप फिट और स्वस्थ रहने में मदद मिलेगी। यह एक साइकिल की सवारी की तरह हो जायेगा जब एक बार आप संतुलन आहार खाना शुरू करोगे !

१. खाद्य मजेदार है ... अपने भोजन का आनंद
घर में या स्कूल में परिवार और दोस्तों के साथ भोजन शेयर करो, यह भोजन का आनंद लेने के लिए एक शानदार तरीका है। आप हर दिन अलग-अलग खाद्य पदार्थों खाने की कोशिश करते हैं? अपने खाने का डिब्बा या खाने की थाली की जाँच करें। आप कितने विभिन्न प्रकार फल और सब्जियों खाते हैं?

२. नाश्ता एक बहुत ही महत्वपूर्ण भोजन है
कारों, बसों और ट्रेनों ईंधन के बिना नहीं चलाया जा सकता वैसे ही जैसे, हमारे शरीर काम करने के लिए ऊर्जा की जरूरत है। खास तौर पर एक रात की नींद के बाद, ऊर्जा का स्तर बहुत कम रहता हैं। तो आप स्कूल जाने से पहले, या कही घर से बाहर पहले, नाश्ते के साथ दिन की शुरुआत करे । दूध, फल, दही, टोस्ट या रोटी नाश्ता में खाये।

३. हर दिन, विभिन्न प्रकार के स्वास्थ्य के लिए नुस्खा है
आप (जैसे विटामिन और खनिज के रूप में) 40 से अधिक विभिन्न पोषक तत्वों के अच्छे स्वास्थ्य के लिए हर दिन की जरूरत है। १ ही खादय पदार्थ में सभी पोषक तत्त्व नहीं रहते , संतुलित आहार के लिए रोज खाने में बदलाव जरुरी हे। वास्तव में कोई अच्छा या बुरा खाद्य पदार्थ नहीं होता, उसे देखते लगे तो आप खाद्य पदार्थ खाने का आनंद मिस करोगे । सबसे अच्छा तरीका है कि आप सही संतुलन प्राप्त करने के लिए प्रत्येक दिन खाद्य पदार्थों की एक विस्तृत विविधता रहे ।

४. कार्बोहाइड्रेट पर अपने भोजन का आधार
आधे ऊर्जा अपने आहार में कैलोरी जैसे अनाज, चावल, पास्ता, आलू और रोटी के रूप में कार्बोहाइड्रेट खाद्य पदार्थ, से आना चाहिए, तो यह एक अच्छा विचार है हर भोजन में इनमें से कम से कम एक में शामिल कर लिए जाये । आप अतिरिक्त फाइबर देने के लिए पूरे अनाज का ब्रेड, पास्ता और अन्य अनाज की कोशिश करें। आप अपने खुद के रोटी की कोशिश करे.

५. फल और प्रत्येक भोजन के रूप में और स्वादिष्ट नाश्ते के साथ सब्जियां खाओ!
फलों और सब्जियों के लिए हमें पर्याप्त विटामिन, खनिज और फाइबर देने के लिए सबसे महत्वपूर्ण खाद्य पदार्थ शामिल हैं। हम सभी को कम से कम 5 एक दिन खाने के लिए कोशिश करनी चाहिए। उदाहरण के लिए, नाश्ते में फलों का रस का एक गिलास, शायद एक सेब और नाश्ता और भोजन के समय में दो सब्जियों के रूप में केले।

६. फैट (FAT)। बहुत अधिक वसा आपके स्वास्थ्य के लिए अच्छा नहीं है
फैट युक्त खाद्य पदार्थ (जैसे की  आलू, तला हुआ मांस और सॉस, pies और पेस्ट्री के रूप में) कोई भी भोजन, आपके शरीर के लिए बहुत अच्छा नहीं हो सकता है। और आपमें जाने पर फैट मक्खन और मार्जरीन के रूप में ऐसे फैलता है। हालांकि हम कुछ फैट की जरूरत है सभी पोषक तत्वों की जरूरत है कि हम मिल रहा है, यह अगर हम इन खाद्य पदार्थों की बहुत ज्यादा नहीं खाते और बंद खटखटाया संतुलन मिलता है हमारे स्वास्थ्य के लिए बेहतर है। आप एक उच्च फैट दोपहर को भोजन हकरे ओर आप रात पर कम फैट वाला खाना खाने खाए।

७. नियमित रूप से और नाश्ते में स्नक्स
अगर आप दिन के दौरान नियमित रूप से भोजन खाते हैं, वहाँ अभी भी समय बीच में है कि आप भूख महसूस होगा, खासकर अगर आप बहुत शारीरिक रूप से सक्रिय किया गया है। नाश्ता खाई को भरने कर सकते हैं, लेकिन न केवल एक अतिरिक्त के रूप में, भोजन के स्थान पर खाया जाना चाहिए। वहाँ उपलब्ध विभिन्न नाश्ते के बहुत सारे हैं। आपकी पसंद, दही, सूखे फल की एक मुट्ठी, गाजर और अजवाइन, एक टुकड़ा पनीर के साथ कुछ रोटी की तरह सब्जियों के चिपक जाती है। कभी कभी, आप चिप्स और अन्य पैकेट नमकीन, एक चॉकलेट बार, केक या बिस्कुट का एक टुकड़ा पसंद कर सकते हैं। जो भी नाश्ता आप आनंद याद है, यह हमेशा विभिन्न प्रकार की एक किस्म के संतुलन में चीजें रखने के लिए शामिल करने के लिए अच्छा है।

८. तरल पदार्थ ( liquids food )
आप जानते हैं कि अपने वजन की तुलना में आधे से अधिक सिर्फ पानी है? आप तरल पदार्थ की कम से कम 5 गिलास एक दिन की जरूरत है। यह विशेष रूप से महत्वपूर्ण है अगर मौसम बहुत गर्म है या आप व्यायाम के बहुत कुछ किया है, तो काफी पीने के लिए है। आमतौर पर - लेकिन हमेशा नहीं - अपने शरीर आपको बता देता है, आपको प्यास लग रहा है। सादा पानी निश्चित रूप से महान है; आप नल का पानी या मिनरल वाटर, फलों के रस, चाय, शीतल पेय, दूध और अन्य पेय पदार्थ, सब समय-समय पर ठीक पी सकते हो ।

९. दांतों की देखभाल! दिन में दो बार अपने दांत साफ करे
एक दिन अपने दांत को कम से कम दो बार ब्रश करे । भोजन या खाद्य पदार्थ चीनी में उच्च स्टार्च दिन के दौरान भी अक्सर दांत क्षय में एक भूमिका निभा सकते हैं। चीनी मुक्त गम चबाने आप अपने दांतों को स्वस्थ रखने में मदद कर सकते हैं। हालांकि, सबसे अच्छा तरीका है एक अच्छी मुस्कान रखने के लिए फ्लोराइड टूथपेस्ट के साथ एक दिन में दो बार अपने दांतों को ब्रश करने के लिए है। इसके अलावा, सोते समय अपने दांत ब्रश करने के बाद, किसी भी खाना नहीं खाते, या कुछ भी है, लेकिन पानी पीने!

१०. हर दिन सक्रिय रहें
सायकल जंग हो सकता है अगर यह कुछ समय के लिए नहीं चलाई जाता है, हमारी मांसपेशियों और हड्डियों को भी चलती रखा जाना चाहिए। गतिविधि अपने दिल को स्वस्थ और अपनी हड्डियों को मजबूत रखने की जरूरत है। यह भी अच्छा मजेदार हो सकता है। गतिविधि के कुछ फार्म हर दिन को शामिल करने का प्रयास करें: यह सिर्फ स्कूल में चल रहा है और सीढ़ियों से ऊपर चल रहा है हो सकता है। तैराकी आप को स्वस्थ रखने के लिए एक विशेष रूप से अच्छा खेल है।

10 tips to stay fit and healthy, 

Friday 25 November 2016

दिल के स्वास्थ्य के आसान उपाय / Easy tips to heart health


यदि आप अपने दिल के स्वास्थ्य (Heart Health) के बारे में चिंतित हैं?

निचे कुछ सुझाव (Tips) है कि आप अपने दिल के स्वास्थ्य में मदद करेंगे

  • धूम्रपान करना छोड़े :-आपने  बारह महीनों छोड़ने के बाद, दिल की बीमारी से मरने का खतरा लगभग आधा हो जाता है। धूम्रपान सेहत के लिए हनिकारक हे उसका इस्तेमाल करे
  • अपने आहार में बदलाव(diet)आप अपने खाने में बदलाव लाये। अनाज, फलियां, फल, सब्जियों, बीज और नट्स अपने आहार में शामिल है और हृदय रोग का खतरा कम है।
  • नियमित रूप से व्यायाम करें(Daily Exercise):- डेली एक्सरसाइज से शरीक में से पसीना निकालता हे। खून का बहाव अच्छा होता हे। दिन में आधा घंटा के लिए तेज चलने से एक तिहाई से दिल के दौरे का खतरा कम हो।
  • आपकी दोस्ती को बनाए रखें:- दिन रोजाना थोड़ा टाइम आपने दोस्ती नेटवर्क में रहे उनसे  साथ बात करे। उसे मन का स्ट्रेस कम होता है इसे हृदय रोग का कम खतरा होता है।
  • ज्यादा मछली खाओ:- (Oily fish) मछली में ओमेगा -3 फैटी नमक एसिड होता हे, ओमेगा -3 फैटी एसिड थोड़ासा निम्न रक्तचाप कम हो सकती है, रक्त के थक्के (blood clotting) को कम करने में मदत , स्ट्रोक और दिल की विफलता के जोखिम को कम और अनियमित दिल की धड़कन को कम करने में मदत करता हे
  • आपकी चॉकलेट पसंद को बदले :- डार्क चॉकलेट को दूध चॉकलेट से बदल दे। डार्क चॉकलेट से रक्त प्रवाह और कम रक्तचाप में सुधार सकता हे. डार्क चॉकलेट आपके दिल के लिए अच्छा है।
  • शराब सीमित करें या छोड दे :- अधिक शराब पिने से दिल का दौरा,उच्च रक्त चाप ओर मोटापा होने के ज्यादा मौका रहता हे.ओर जो लोग शराब पीते हे बदलाव करे जैसे की दिन में ग्लास मर्द, ग्लास औरत के लिए।
  • नमकीन और उच्च सोडियम युक्त खाद्य पदार्थों खाये :- आप बहुत ज्यादा नमक खाते हैं, आपके शरीर में जमा अतिरिक्त पानी से उच्च रक्तचाप को जन्म देती। उसे दिल की बीमारी ,धमनियों, गुर्दे और मस्तिष्क बड़ा आसर होता हे इस दिल का दौरा, स्ट्रोक, मनोभ्रंश और गुर्दे की बीमारी हो सकती है।
  • एक मधुमेह परीक्षण किया है:- अनियंत्रित मधुमेह अपके धमनी को नुकसान  होता हे और उसे  हृदय रोग खतरा बढ़ाता हैं।
  • फिटनेस क्लब :- फिटनेस क्लब में जाये  पानी एरोबिक्स, नृत्य, साइकिल या योग की तरह व्यायाम और सामाजिकता के गठबंधन को चुनें।